Kalam Satta

हनुमंतखेडा येथे खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्याय रुजला – महेंद्र बनकर

ज: जाफराबाद(प्रमोद हिवाळे):- अख्या गावात केवळ एकच बौध्द धर्मीय घर असतांना त्या गावातील हनुमान मंदीरात जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असेल आणि त्यासाठी सर्वच धर्मीयांचा सहभाग असले तर त्या ठिकाणी खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्याय रुजला असे वाटत असल्याची भावना भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष…

संविधानाचा सम्मान करणारे सरकार येणे गरजेचे आहे -डॉ भीमराव य आंबेडकर

लोकशाही, संविधान टीकविण्यासाठी काम करावे -डॉ हरीश रावलिया आपल्या मतांचा भ्रस्टाचार करू नका -अँड सुभाष जौंजाळे पुणे ( दि.7/4/2024)-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती ही जगामधील अद्वितीय क्रांती आहे इतर क्रांत्या रक्त रणजित आहे,धम्म क्रांती ही दि बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने केली, धम्म पुस्तक नाही त्यामुळे बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म…

समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन सम्राट अशोकाच्या काळात आपल्या भारताचे क्षेत्र हे तब्बल अफगाणीस्थान पर्यंत होते, परंतु, देशावर धर्मांधतेचे आक्रमणं होत गेली आणि देश हा निमुळता झाला. शिवाय जेंव्हा जेंव्हा या देशावर धर्मांधतेचे अतिक्रमणे होतात तेंव्हा तेंव्हा देश हा…

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त ६व्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

  जालना(प्रति) :- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सावनिमित्त, महाराष्ट्र जिल्हापरिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा -जालना यांच्या वतीने 14 एप्रिल 2024 ला,जालना-बदनापूर जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्था. भाग्य नगर, जालना, येथे सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

भव्य रक्तदान शिबीर एक सामाजिक उपक्रम

भव्य रक्तदान शिबीर एक सामाजिक उपक्रम वर्ष 6 वे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सावनिमित्त, महाराष्ट्र जिल्हापरिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा -जालना यांच्या वतीने 14 एप्रिल 2024 ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण गत 5 वर्षांपासून…

समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

सम्राट अशोकाच्या काळात आपल्या भारताचे क्षेत्र हे तब्बल अफगाणीस्थान पर्यंत होते, परंतु, देशावर धर्मांधतेचे आक्रमणं होत गेली आणि देश हा निमुळता झाला. शिवाय जेंव्हा जेंव्हा या देशावर धर्मांधतेचे अतिक्रमणे होतात तेंव्हा तेंव्हा देश हा निमुळता होत गेला. जर समाजात धर्मांधता वाढली तर तो देश अधोगतीला जातो, त्यामुळे धमार्ंधतेपासून या देशाला…